मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

दाऊद ,कसाब , लालू , कलमाडी , येद्द्युराप्पा ,अण्णा आणि बाबा

 दहशतवाद :
मुंबई : १९९३  : १८ वर्षे : दाऊद  : शिक्षा नाही
संसद  : २००१ : १० वर्षे : अफजल गुरु : शिक्षा नाही
अक्षरधाम: २००२ : ८  वर्षे :  ??  : शिक्षा नाही
मुंबई  : २००२ -२००३  : ८  वर्षे : ?? : शिक्षा नाही
दिल्ली-अयोध्या : २००५ -२००६   : ६ वर्षे : ?? : शिक्षा नाही
मुंबई  -वाराणसी : २००६  : ५ वर्षे : ?? : शिक्षा नाही
मुंबई हल्ला :  अजमल कसाब : २ वर्षे : शिक्षा नाही

भ्रष्टाचार:
हसन अली: :३००,०००,००० रुपये
चारा : ९००,०००,००० रुपये
बोफोर्स :६४,०००,००० रुपये
हवाला :७२,०००,००० रुपये
केतन पारेख : १,०००,०००,००० रुपये
हर्षद मेहता : ४,०००,०००,००० रुपये
सत्यम : १४,०००,०००,००० रुपये
तेलघी : २०,०००,०००,००० रुपये
राष्ट्कुल स्पर्धा : ७०,०००,०००,००० रुपये
2G स्पेक्ट्रम : १७६,०००,०००,००० रुपये
आणि शहीद जवानांच्या शवपेटिका , बेकायदा भूखंड, झोपडपट्टी , आदर्श , खाण उत्खनन वगैरे वगैरे ....
लालू , कलमाडी , येद्द्युराप्पा , राजू , जयललिता , मायावती , मोडी , थरूर
कधी ऐकलय कुणाला शिक्षा झाली आहे आणि तो तुरुंगात गेलाय ?
आपल्या देशाच्या संसदेतल्या प्रतिनिधीपैकी १०% पेक्षा  अधिक जणांवर खटले नोंदवले गेले आहेत!!

आणि सरकारने अण्णा हजारे , रामदेव बाबा ह्यांच्या वर २ तासात कारवाई करून दाखवली काय हि तत्परता?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा