समर्थ सांगुन गेलेत दिसामाजी काहीतरी लिहावे.
तशी मुर्खांची लक्षणेसुद्धा सांगितली आहेत , त्यात आमचे लिखाण आपण सामील करू नये हीच नम्र विनंती
मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११
बिर्याणी आणि उपवास...
कासाबला बिर्याणी
अण्णाना उपवास
मनमोहना
अजब तुझे सरकार
कलमाडीला स्मृतीभंश
रामदेव बाबांना लाठीदंश
मनमोहना
अजब तुझे सरकार
आधी इस्ट इंडिया कंपनी
आता इटालियन कम्पुशी लढा
२०० वर्षांचा हाच धडा
मनमोहना
अजब तुझे सरकार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा